माणसाला प्रत्येक टप्प्यावर कुणाची न कुणाची मदत नक्कीच होत असते.आपल्याकडे मात्र त्या मदतीकडे बघण्याची डोळस दृष्टी हवी .साधी गोष्ट पहा न तुम्ही शाळेच्या बस साठी उभी असणारी मुळे पहा.बस आल्यानंतर लहान मुळे आधी चढतात ,मोठी नंतर चढतात.कोण शिकवत यांना अस ,कोणीच नाही.काढो कधी या लहानांचे डब्बे ,हातातल्या पिशव्या सुद्धा या मोठ्या मुलांकडून घेतल्या जातात आणि लहानांना मदत केली जाते.